सन्माननीय वाचक

Saturday, May 25, 2024

आदिवासी साहित्यकार सुनिल गायकवाड

आदिवासी साहित्य म्हणला की लोकांना निस्ती गरिबी दिस्ते... भिलाऊ भाशा पुस्कतात येईल आसा क्वानाला कव्हा वाटला बी नसंल, पर सुनिल गायकवाड ह्येंनी आपल्या पेनाचा वईच वापर करून आदिवासी संवेदना, संस्कृती यावर लिव्हला आणि त्येची जगानं दखल घ्येतली. त्यांच्या ईशयी क्वानाला जर अजुक माहीत करून घ्येयाचा आसल तर तुम्ही खालील लिंकावं क्लिक करून ब्लॉगाला भेट द्या....